ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
राजकीय

भाजप कडून उत्पल पर्रीकर यांचा पत्ता कट

पणजी/ गोव्यात ज्यांच्या मुळे भाजपा रुजली वाढली आणि सतेपर्यंत पोचली ते गोव्याचे विकासपुरुष माझी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे मुंबईत भव्य स्मारक उभारण्यात यावे : ज्येष्ठ पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी यांची मुंबईच्या महापौरांकडे मागणी

शीतल करदेकर यांचा आग्रह मुंबई, दि. (प्रतिनिधी) : मला मिळालेला पुरस्कार हा मुंबईच्या सव्वा कोटी जनतेचा असून हा पुरस्कार मी

मोदींना मारण्याची भाषा करणाऱ्या पटोलेंच्या विरोधात भाजपा रस्त्यावर

मुंबई/ मी मोदींना मारू शकतो शिव्या देऊ शकतो या काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानाने महाराष्ट्रातील वातावरण पेटले असून भाजपच्या

नगर पंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्वाधिक २७ जागा जिंकल्या तर भाजपचे सर्वाधिक नगरसेवक महाविकास आघडीची सरर्शी

मुंबई/महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यातील १०६ नगर पंचायतीच्या निवडणुकीत वेगवेगळे लढूनही महा विकास आघाडीची सरशी झाली असून भाजपला रोखण्यात महा विकास आघाडीला

मोदींना मारण्याची भाषा करणाऱ्या पटोलेंच्या विरोधात भाजपा रस्त्यावर

मुंबई/ मी मोदींना मारू शकतो शिव्या देऊ शकतो या काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानाने महाराष्ट्रातील वातावरण पेटले असून भाजपच्या

शेतकरी कामगारांचा आवाज हरपला एन. डी. पाटील यांचे निधन

कोल्हापूर/शेकाप चे जेष्ठ नेते आणि शेतकरी कामगारांच्या लढ्याचे झुंजार नेतृत्व प्रा.एन डी पाटील यांचे कोल्हापुरात वयाच्या ९३ वया वर्षी ब्रेन

मुंबई बँकेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक म्हणजे समझोता एक्सप्रेस

मुंबई/ राजकारणात कधी कधी काही मिळवण्यासाठी किंवा मिळवलेले टिकवण्यासाठी मनात नसतानाही तडजोडी कराव्या लागतात मुंबई बँकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जे

दोन मंत्री आणि अनेक आमदार सपामध्ये; युपी मध्ये भाजपात फूट

लखनौ/ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विजयाचा डबा करणाऱ्या भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच उत्तर प्रदेशात मोठा निवडणुकीपूर्वीच मोठा हादरा बसला असून

भाजपचा रस्ता साफ

उतर प्रदेश–पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे अखेर बिगुल वाजले मात्र सर्वांचे लक्ष पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे लागले आहे .खास करून

पाच राज्यांच्या निवडणुकीची घोषणा- युपी मध्ये ७ टप्प्यात निवडणूक १० मार्चला निकाल

मुंबई/ निवडणूक आयोगाने काल उत्तरप्रदेश,पंजाब,गोवा उत्तराखंड,आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला त्यानुसार युपी मध्ये सात टप्प्यात मणिपूर

माणसाची संस्कृती घडविणारी वृत्तपत्रे आणि पुस्तके हजारो वर्ष टिकतील

ज्येष्ठ सनदी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांचा ठाम विश्वासमुंबई : सोशल मिडीया आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा वाचन संस्कृतीवर परिणाम झाल्यामुळे वृत्तपत्रे आणि

जिवंत राहिलो असे तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांग – मोदी सुरक्षेवरून पंजाब सरकार अडचणीत

मुंबई/ सतेचा गैरवापर करून विरोधी पक्षाच्या सरकारला त्रास देण्याचं धोरण काही नवीन नाही यापूर्वी केंद्रात सत्ता असताना जे काँग्रेसने केले

सिंधुदुर्ग जिल्हा बँक राणेंच्या ताब्यात महा विकास आघाडीचा पराभव=सर्वांना पुरून उरलो- नारायण राणे

कणकवली/ शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ल्यापासून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निकलापर्यंत कोकणात शिवसेना आणि राणे समर्थक यांच्यात धुमशान सुरू आहे

नीतेश राणे यांना न्यायलायचा दणका ; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

कणकवली/ संतोष परब या शिवसैनिकांवर केलेल्या हल्ल्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी नितेश राणे याचा जामीन अर्ज काल जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला

नीतेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण- जेल या बेल आज फैसला

कणकवली/ शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्या वरील हल्ल्या प्रकरणी या प्रकरणातील मुख्य आरोपी आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील

एक मंत्री दोन आमदार आणि ५० कर्मचाऱ्यांना कोरोना बाधित करून विधानसभा अधिवेशन संपले

मुंबई/ यंदाच्या पाच दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाचे मंगळवारी सूप वाजले.मात्र या अधिवेशनाला हजर असलेल्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह दोन आमदार

नीतेश राणेंना अटक होणार ?

कणकवली/ अधिवेशन काळात विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आदित्य ठाकरेंकडे पाहून मयव म्यव करणाऱ्या आमदार नितेश राणे यांना सत्ताधारी पक्षाने निलंबित

अटक टाळण्यासाठी नितेश राणे सत्र न्यायालयात

मुंबई/ विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आदित्य ठाकरे यांना पाहून म्याव म्य्यावं असा आवाज काढणारी नितेश राणे एकीकडे सत्ताधारी आमदारांनी निलंबित

राजभवन विरुद्ध मंत्रालय

भारतीय संविधानातील तरतुदीनुसार राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. त्यामुळे त्यांच्या हातात बरेचसे अधिकार आहेत अशावेळी लोकनियुक्त सरकार आणि राज्यपाल

राज्यपाल विरुद्ध सरकार मधील संघर्ष चिघळला

मुंबई/ विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे राजकारण आता भलतेच तापले असून सरकारने पाठवलेल्या प्रस्तावावर कायदेशीर चर्चा करायची असल्याचे कारण सांगून ताबडतोब

जयंत पाटील यांचे सुपुत्र चिरंजीव राजवर्धन आणि मिहीर दोशी यांची कन्या रिया यांचा विवाह समारंभ मुंबईत.

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या मुलाच्या लग्नात भुजबळ फॅमिलीची हजेरी मुंबई : महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष

मंदाकिनी खडसे यांना १२ जानेवारी पर्यंत न्यायालयाचा दिलासा

मुंबई/ पुणे जमीन घोटाळ्या प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे याना न्यायालयाने १२ जानेवारी पर्यंत अंतरिम दिलासा

एस टी कामगारांचे विलीनीकरण होणार नाही- अजितदादा

मुंबई/ सध्या संपूर्ण महाराष्ट्रात शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी जो संप सुरू आहे त्या संपकऱ्याना काल दोन मोठे धक्के बसले पहिला

विधानभवन जवळ महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई/ नाशिक मधील युवा स्वाभिमानी संघटनेच्या अध्यक्षा राजलक्ष्मी पिल्ले यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार होत्या पण महिला

मंदाकिनी खडसे यांना १२ जानेवारी पर्यंत न्यायालयाचा दिलासा

मुंबई/ पुणे जमीन घोटाळ्या प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे याना न्यायालयाने १२ जानेवारी पर्यंत अंतरिम दिलासा

अर्थकारणाचे काँक्रीट पूर्ण न झाल्याने आपल्याच बालेकिल्ल्यात १४ रस्त्यांच्या कामात स्थायी समितीचा स्पीड ब्रेकर

मुंबई/ पैशापुढे नीतिमत्ता,निष्ठा आणि कधी कधी पक्षाचाही काही लोक विचार करीत नाहीत म्हणूनच तर पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने जी दक्षिण आणि

हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहात चहापान कार्यक्रम

मुंबई, दि. २१ :- राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन- २०२१च्या पूर्वसंध्येला सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मंत्रिमंडळ सदस्यांसमवेत चहापानाचा कार्यक्रम झाला.  तत्पूर्वी

युनियनचां आदेश संपकरी एस टी कर्मचाऱ्यांनी धुडकावला संप सुरूच

मुंबई/ कनिष्ठ वेतन श्रेणी एस टी कर्मचारी संघटनेचे नेते गुजर यांनी सरकारशी वाटाघाटी करून टी कामगारांचा संप मागे घेण्याची जिघोषणा

सेनेतील अंतर्गत वाद वाढला -रामदास कदम यांचे परिवहन मंत्री परब यांच्यावर गंभीर आरोप

मुंबई/ वादग्रस्त ऑडिओ क्लिप मुले सध्या सेना नेतृत्व पासून दुरावलेले माजी मंत्री रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर

तुम्ही लुटा, चोरी करा, ३-३ बायका करा आणि आरोप केले की गोरगरीब-सोमया

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला.शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मीडिया

डॉ. मनोहर जोशी यांचे 85 व्या वर्षात पदार्पण- माध्यमांशी साधणार सुसंवाद

;मुंबई, दि. (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी हे गुरुवार, २ डिसेंबर

शरद पवारांच्या खुलाशामुळे संपकरी एस टी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले -थेट विलीनीकरण शक्य नाही

मुंबई/ विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन आठवड्यं पासून सुरू असलेला एस टी कर्मचाऱ्यांचा संप आता बारगळण्याची शक्यता आहे.कारण शरद पवारांनीच

सावरकरांच्या नावाला आयोजकांचा विरोध- साहित्य संमेलन वादाच्या भोवऱ्यात

नाशिक/ ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे पुढील महिन्यात होत असून संमेलन स्थळाला सावरकरांचे नाव देण्यास आयोजकांनी

कुठे गेली सरकार मधील मंत्र्यांची संवेदनशीलता? दिवाळी समेंलनात कमाल अटम डान्सची धमाल

परळी/ महाराष्ट्रात शेतकरी उपाशी मरतोय,एस टी कामगारांचा संप सुरू झाल्याने ग्रामीण भागातील जनतेची हालत खराब झालेली आहे .अशावेळी लोकप्रतिनिधी म्हणून

भाजप आमदाराची शेतकऱ्यांच्या सोबत पिठल भाताची पंगत – दिवाळी काळी

मुंबई/अतिवृष्टीमुळे हाता तोंडाशी आलेले पीक पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी पूर्णपणे कंगाल झालाय अशा स्थितीत सरकार कडूनही पुरेशी मदत न

माझ्याकडे १०० कोटींच्या खंडणीबाबत कोणताही पुरावा नाही/ परमवीर सिंह.. अनिल देशमुख सुटणार ?

मुंबई/ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आता सपशेल

राज ठाकरे झाले कोरोनामुक्त

मुंबई/ महाराष्ट्र नाव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या मातोश्री कुंदाताई ठाकरे आणि भगिनी जयवती ताई देशपांडे यांना करोनाची लागण

नवाब मलिक सरकारी अधिकाऱ्यांना धमकी देत आहे, त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा- भाजप आमदार मंगलप्रभात लोंढा

मुंबई-मंत्री नवाब मलिक सरकारी अधिकाऱ्यांना धमकी देत असून ही महाराष्ट्रातील राजकारणाला काळीमा फासणारी गोष्ट आहे. राज्यसरकारचा मनमानी कारभार खपवून घेतला

जनगणना ही जात निहाय झाली पाहिजे तरच आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल

मुंबई -येत्या 26 तारखेला आरक्षण बाबत सुप्रीम कोर्टामध्ये निकाल आहे . महाराष्ट्र सरकारच्या वतीने योग्य बाजू मांडली न गेल्यास या

लोकशाही मध्ये मताची ताकत ओळखा आणि मतदार यादीत आपले नाव नोंदवा- भवानजी

मुंबई/ लोकशाही मध्ये निवडणूक प्रक्रिये मधून सरकार बनत असते त्यामुळे आपल्या मताची ताकत खूप मोठी आहे आणि म्हणूनच प्रत्येकाने मतदार

महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारचा साखर कारखानादाराशी भेदभाव – देवेन्द्र फडणवीस

दिल्ली -महाराष्ट्र सहकारी साखर कारखान्यांना मदत करण्याच्या संदर्भात आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात सहकारिता मंत्री केंद्र सरकार  अमित भाई शहा 

राज ठाकरे यांचा हिंदू राष्ट्र अजेंडाकडे वाटचाल

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, माँ कांचनगिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांची आज कृष्णकुंजवर भेट झाली. भेटीवेळी राज ठाकरे यांना अयोध्या

मावळ गोळीबारानंतर उत्तर प्रदेश बंद होता का?

मावळमध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला तेव्हा समाजवादी पार्टी आणि मायवतींच्या पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये बंद केला होता का? जी घटना झाली

एवढी संपत्ती येतेच कुठुन?

आयकर अधिकार्‍यांनी धाड टाकल्यावर कित्येक हजार कोटीची संपत्ती सापडते. खरे तर हे समाज सेवक.देशभक्ती करण्याचे नाटक करणारे वाल्याकोळी आहेत. जन्मालाआल्या

आयकर विभागाचे छापे- आघाडी सरकार मध्ये अनेक सचिन वाझे कार्यरत

मुंबई -आयकर विभागाने महाराष्ट्र घातलेल्या छापायातून उघड झाले माहिती अत्यंत धक्कादायक आहे . सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या नियुक्त्या तसेच सरकारी दरबारी

शरद पवार यांना माझा सवाल आहे की शेतकऱ्यांचे किती कारखाने आपल्याकडे आहेत ते सांगावं – श्रीमती शालिनीताई पाटील

मुंबई : उपमुख्यमंत्री  अजित पवारांच्या काही कंपन्यांवर आजही आयकर विभागाचा छापा सुरुच आहे. या प्रकरणी माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी

महेश मांजरेकर यांचा गोडसे चित्रपट राष्ट्रवादी प्रदर्शित होऊ देणार नाही

मुंबई/ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खुनी नथुराम गोडसे यांच्या जीवनावर महेश मांजरेकर चित्रपट तयार करणार असून त्याचा ट्रीझर गांधी जयंती

कयित ऑडिओ क्लिप प्रकरणी रामदास कदम यांच्यावर कारवाई होणार?

मुंबई/ अनिल परब यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणी किरीट सोमय्या यांना शिवसेना नेते रामदास कदम यांनीच कागदपत्र पुरवली असा आरोप

महात्मा गांधींच्या विचाराने देशालाच नाहीतर जगाला दिशा दिली: नाना पटोले- टिळक भवन येथे जयंतीनिमित्त महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांना अभिवादन

मुंबई, दि. २ ऑक्टोबर २०२१:राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यचळवळीत देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकजूट केले. सत्य, अहिंसा व सत्याग्रहाच्या

विश्वास नांगरे पाटील सरकारचे माफिया- किरीट सोमय्या

मुंबई/ महाविकास आघाडी सरकार मधील मंत्र्यांवर बेछूट आरोप करणारे किरीट सोमय्या आता बड्या पोलीस अधिकाऱ्यांवर घसरले असून मुंबईचे सह पोलीस

ई डी च्या रडार वरील नेत्याकडे सेना नेतृत्वाची पाठ- घोटाळेबाजांना मातोश्रीवर नो एंट्री!

मुंबई/ वेगवेगळ्या घोटाळ्यांमुळे ई डी च्या रडारवर असलेल्या शिवसेना नेत्यांना तूर्तास कुठलीही मदत करायची नाही असे धोरण शिवसेना नेतृत्वाने स्वीकारल्याचे

देशातील प्रत्येक गरीब माणसाला त्याच्या हक्काचे पक्के घर मिळेल -बाबूभाई भवाणजी

मुंबईचे माजी उपमहापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी म्हणाले की या देशातील कोट्यवधी शेतकरी,कष्टकरी,कामगार तसेच झोपडपट्टी मध्ये राहून मोलमजुरी

शिवसेना राष्ट्रवादीतील वाद चिघळणार

मुंबई/ जिल्ह्याच्या विकास निधी वाटपावरून राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरुद्ध शिवसेनेचे आमदार

जावेद अख्तर यांना RSS ची तुलना तालिबानशी करणे महागात पडेल-भवानजी

मुंबई-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही अपेक्षेशिवाय घरच खाऊन खिशातले पैसे खर्च करून आणि स्वतचा वेळ देऊन समाजाची निस्वार्थ भावनेने सेवा करीत

भिवंडीतील भादवड इथं मनसेतील वाद चव्हाट्यावर, मनसैनिकाच्या पत्नीने केली मनसेच्या शहर अध्यक्षाच्या विरोधात तक्रार..

 भिवंडी दि 27(प्रतिनिधी ) शहरात मनसेमध्ये विविध पक्षातील कार्यकर्ते प्रवेश करीत असताना मनसेतील वाद चांगलाच चव्हाट्यावर आला असून शहरातील भादवड

जगात मोदींची धमक वाढत आहे-भवानजी

मुंबई/ सत्य आणि विश्वसनीयता या दोन महत्त्वाच्या गोष्टींमुळे जगात मोदींची धमक आणि त्यांच्याविषयीचा आदर वाढत आहे असे मुंबईचे माजी उपमहापौर

भाजप च्या 12 आमदारांचे निलंबन मागे घ्या तरच विचार करू फडणविसांची क्रॉंग्रेसला अट

मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीत कॉँग्रेसच्या रजनी पाटील बिनविरोध निवडून याव्यात यासाठी कोंग्रेस नेत्यांनी चक्क भाजपला साद घातली असून भाजप त्यांचा

धक्कादायक ! बोरिवलीत भाजप च्या कार्यालयातच महिलेचा विनयभंग आणि मारहाण–खासदार गोपाल शेट्टी व आमदार सुनील राणे यांना पत्र लिहून मदत मागितली होती .

मुंबई – महिलांवरील अत्याचारा बाबत आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवणार्‍य भाजप नेत्यांना त्यांच्या पक्षाच्या कार्यालयात काय चालले आहे याचीही कल्पना

सुधारित अध्यादेशावर अखेर राज्यपाल कोशारी यांनी केली सही

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळामुंबई/ ओबीसीचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत मोठा पेच निर्माण

सोमय्या यांना भाव देऊ नका राष्ट्रवादी नेतृत्वाचे कार्यकर्त्यांना आदेश

मुंबई – राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एका पाठोपाठ एक घोटाळे उघडकीस आरणारे किरीट सोमय्या गुरुवारी अहमद नगर जिल्ह्याच्या पारणेर मध्ये येत आहेत

नांदगांव ग्रामपंचायत हद्दीतील भोपळी येथील ग्रामस्थ पुन्हा शिवसेनेत; आम. महेंद्र थोरवे यांनी केले पुन्हा सेनेत स्वागत!

कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील नांदगाव भोपळी येथिल ग्रामस्थांनी नुकताच काही दिवसांपूर्वीच सेनेतुन राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र काल१९

केंद्र सरकारच्या श्रमिक योजनेचे शिवसेनेकडून नामांतर; शिव आधार नावाने जिल्ह्यात उपक्रम सुरु ..

 भिवंडी (आकाश गायकवाड  महाविकास  आघाडी  राज्यात ठाकरे सरकारच्या रूपात आली. तेव्हापासून केंद्र व राज्य सरकारमध्ये विविध नागरिक सुविधा अथवा विकासनिधीसह मदत निधीवरून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. त्यातच कोरोना काळात केंद्र सरकारने श्रमिकांसाठी विविध लाभदायी योजना म्हणून ई श्रमिक रोजगार योजना  देशातील  ४७ कोटी नागरिकांसाठी जाहीर केली. मात्र हिच ई श्रमिक रोजगार योजनेचे नामांतर ई – शिव आधार कार्ड योजना  करून आजपासून ठाणे जिल्ह्यात हजारो नागरिकांना लाभ देण्यासाठी  ग्रामिण शिवसेनेच्या वतीने भिवंडी तालुक्यातील कशेळी येथून आज सुरुवात करण्यात आली आहे.  कोरोना काळात लाखो नागरिक बेरोजगार कोरोनाच्या दीड वर्षाच्या काळात देशभरातील लाखो रोजगाराचे जाऊन बेरोजगार झाले आहेत. अश्या नागरिकांसाठी भारत सरकारने ई श्रमिक रोजगार योजना नुकतीच सुरु केली आहे. मात्र हि योजना खऱ्या लाभार्थीपर्यत अद्यापही शासनस्तरावरून घरोघरी पोहचली नाही. त्यामुळे शिवसेनेचे ठाणे ग्रामीण उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो लाभार्थना लाभ देण्यासाठी उपक्रम सुरु केला आहे. पहिल्याच दिवशी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद लाभला असून शेकडो नागरिकांनी ई – श्रमिक रोजगार ही योजना  ई – शिव आधारच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने नोंद करून कार्ड मिळविली आहेत.  असा मिळतो योजनांचा लाभ .. अपघाती विमा १ लाख . आरोग्य कुटूंब विमा २ लाख बेरोजरांना रोजगार भत्ता तसेच सर्वच शासकीय योजनेचा लाभ मिळतो. या योजेनसाठी वयोमर्यादा १६ ते ५९ वयाच्या नागरिकांसाठी असून या योजनाचा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाईन मार्फत नाव नोंदणी केली जाते. यासाठी केवळ आधारकार्ड बँकेचे पासबुक नंबर आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे.   बाईट – १ देवानंद थळे , ठाणे ग्रामीण शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाईट – २ कृष्णकांत कोंडलेकर (कामगार सेना, माजी राज्य सरचिटणीस ) 

किरीट सोमय्यंच्या अटकेची तयारी सुरू ; कोल्हापुरात नो एंट्री

मुंबई – महाविकास आघाडीतील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणारे भाजपचे माजी खासदारकीरीत सोमय्या यांच्या कोल्हापूर दौर्‍याला प्रशासनाने विरोध केला असून तिनं

काँग्रेसने आपल्या बेरोजगारीचा विचार करावा – बाबूभाई भवाणजी

मुंबई/ केवळ भारतालाच नव्हे तर मोदींनी जगाला विकासाचा , शांततेचा आणि बंधुत्वाचां मार्ग दाखवला आहे म्हणूनच जगात एक उत्तम मार्गदर्शक

सेना भाजपच्या युतीसाठी – मुख्यमंत्री अनुकूल – आजी माजी आणि भविष्यात एकत्र आले तर भावी सहकारी… उद्वव ठाकरे

औरंगाबाद/राजस्थानात कधीही न घडणाऱ्या घटनांमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील विवादीत पक्षात पुन्हा एकदा मनोमन परिस्थिती निर्माण झाली आहे. युतीसाठी मुख्यमंत्री अनुकूल

चंद्रकांत दादांची पुडी की भाजपची मोठी राजकीय उडी दोनतीन दिवसात काय घडणार?

मुंबई/राजकारणात पुड्या सोडून खळबळ माजवूत अनेक लोक पटाईत असतात. पण कधी कधी त्यांनी दिलेले संकेत ही वादळापूर्वीची शांतता असते .

राजं ठाकरेंची भूमिका अखेर उद्धव ठाकरेना पटली – परप्रांतियांच्या नोंदी ठेवण्याचे आदेश – परप्रांतियांना सरकारचा पहिला धक्का !

मुंबई/ साकीनाका बलात्कार प्रकरणानतर सरकारची झोप उडाली असून आरोपी हा उत्तर भारतीय असल्याने परप्रांतीयांचा राज ठाकरेंनी उपस्थित केलेला मुद्दा उशिरा

127 कोटींच्या कथित घोटाळ्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी भाजप आमने सामने ग्रामविकास मंत्री मुश्रीफ हे किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा अब्रू नुकसणीचा दावा ठोकणार

मुंबई – काल किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन हसणं मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी मणी ल लाँडरिंग आणि बेनामी व्यवहाराद्वारे

तुम्हीच आमच्या झेंड्याखाल यावे शरद पवारांना कॉँग्रेसची ऑफर

: मुंबई – कोंग्रेस राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष जारी महाराष्ट्राच्या सतेत एकत्र असले तरी त्यांच्यातील राजकीय मतभेद आजूनही कायम आहेत

मुख्यमंत्र्यांची थोबाडीत खायला तयार असलेला मंत्री कोंग्रेसचा ?

मुंबई – मुख्यमंत्र्यांनी भर चौकात माझ्या थोबाडीत मारली तरी मी मंत्रिपद सोडणार नाही असे एका कॅबिनेट मंत्र्यांनी चंद्र्कांतदादा पाटील यांना

युपी आणि गोव्यात निवडणूक लढवा आणि अनामत जप्त करून घ्या- भाजपने उडवली शिवसेनेची खिल्ली

मुंबई- पुढील वर्षी होणार्‍या युपी आणि गोव्यातील निवडणुका शिवसेना लढवणार असून गोव्यात 20 तर युपी मध्ये 100 जागा लढवण्याची शिवसेनेने

महाराष्ट्र सदन घोटाळ्या मधून भुजबळ निर्दोष

सत्य परेशान हो सकता है!पराजित नहीं न्याय देवतेवर पूर्ण विश्वास होतामुंबई/ संपूर्ण भारतात गाजलेल्या आणि भुजबळांना सव्वा दोन वर्ष तुरुंगवास

कोकणात शिवसेना आणि नारायण राणे पुन्हा आमने सामने विमानतळाच्या उद्घाटनाचा वाद पेटला

मुंबई/केंद्रीय लघु उद्योग मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत.कारण येत्या ९ तारखेला कोकणातील बहुचर्चित

खुश खबर! एक डोस घेतलेल्यांना सुद्धा रेल्वे प्रवासाची मुभा?–राज्याची हरकत नसेल तर केंद्र सरकारं परवानगी देण्यास तयार-रेल्वे राज्यमंत्री दानवे

मुंबई/ कोरोणाचा प्रादुर्भाव आता हळू हळू कमी होत आहे तसेच लसीकरण मोहीम सुधा वेगाने राबवली जात आहे अशा वेळी राज्य

कायदे सर्वांसाठी सारखे असावेत-राज ठाकरे करोनाचे राजकारण करू नका- उद्धव ठाकरे महाराष्ट्रात ठाकरी संग्राम

मुंबई/ सध्या संपूर्ण महाराष्ट्र करोनाचा दहशतीखाली गारठलेल्या असतानाच याच कोरोनावरून सध्या ठाकरे बंधुचे जोरदार कलगीतुरा सुरू झाला आहे.मात्र त्यांचा हा

जेष्ठ काँग्रेस नेते स्वर्गिय शिवाजीराव देशमुख यांच्या पत्नीचे निधन

सांगली/ ता .शिराळा -पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या पत्नी सरोजिनी देशमुख

तो ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी आमच्याकडून मार खाईल -राज ठाकरे

मुंबई – पालिका अधिकारी कल्पिता पिंपले यांच्यावर झालेल्या हल्ल्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंभीर दाखल घेतली असून या लोकांची

दहीहंडी म्हणजे स्वातंत्र्य युद्ध नाही -मुख्यमंत्री

मुंबई -आम्ही हिंदूंच्या सनाविरुद्ध आहोत असा कांगावा करून दहीहंडीसाठी आंदोलन करणार्‍यांना हे कळलं हवे होते की दहीहंडी म्हणजे काही स्वांतत्र्य

मुंबई/ सुरू आहेत दारूचे बार मंदिराचे कधी उघडेल दार–मंदिरे उघडण्यासाठी भाविकांचे राज्यभर तीव्र आंदोलन भाजपच्या शंख नादाने सरकार अस्वस्थ

उधवा अजब तुझे सरकार!कोरोंनाच्या भीतीने गेले वर्षभर बंद असलेली मंदिरे आता तरी उघडा या मागणीसाठी भाजपने काल संपूर्ण महाराष्ट्रात जे

दिल्लीवरून फोन येताच राणेंचा आवाज बंद! — अटक आणि राडे बाजीच्या गाल बोटानंतर जन आशीर्वाद यात्रेचा समारोप

वेंगुर्ले/ शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांची राडेबाजी आणि राणेंची अटक यामुळे गाजलेल्या राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा काल सिंधुदुर्गात समारोप झाला.मात्र दिल्ली

तर ऍक्शनला रियाक्षण होणारच शिवसेनेचा राणेंना इशारा

रत्नागिरी/ राणे हे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी जबाबदारीने बोलायला हवे जबाबदारीने वागायला हवे अन्यभा ऍक्शन ला रिअक्शन होणारच आणि त्याची

१२आमदारांच्या नियुक्तीचा तिढा कायम -मुख्यमंत्री राज्यपाल भेट रद्द

मुंबई/ सरकार आणि राजभवन यांच्यातील संघर्ष अजूनही कायम असून काल मुख्यमंत्री व राज्यपाल यांची भेट होणार होती पण ती रद्द

मुख्यमंत्र्यांचा राणेंना इशारा–जुने व्हायरस पुन्हा येत आहेत त्यांचा बंदोबस्त करावा लागेल .

मुंबई /मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लागण्याची भाषा करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करून तसेच शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून राणेंना चांगलाच दणका

मुंबई जनसत्ताच्या बातमीचा इफेक्ट -मासे विक्रीसाठी कोळी बांधवाणा मुंबई बाहेर जावे लागणार नाही -इथेच त्यांना जागा मिळेल ;आदित्य ठाकरेंचा दिलासा

मुंबई -कोळी बांधव हा खर्‍या अर्थाने मुंबईचा मालक आहे. त्याच्यामुळेच मुंबईची आर्थिक सामाजिक आणि संस्कृतिक प्रगती झाली असे असताना मुंबईतील

error: Content is protected !!