ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
राजकीय

गरीबांचे अश्रू पुसणे हीच शहीद ओमप्रकाश मिश्र यांना खरी श्रद्धांजली ; खासदार गोपाळ शेट्टी यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : गोरगरीब, दीनदलित, दुःखितांचे अश्रू पुसणे, त्यांना न्याय मिळवून देणे हीच खऱ्या अर्थाने शहीद ओमप्रकाश मिश्र यांना

योगीच्या थोबाडात मारण्याची भाषा केल्या प्रकरणी पाच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल .- राणे सुटले पण मुख्यमंत्री अडचणीत

मुंबई/ शिवसेना आणि राणे यांच्यातील संघर्ष आता हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. कारण एकीकडे दोन्ही कडून एकमेकांना आव्हान प्रती आव्हान दिले

‘सत्यमेव जयते

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अटकेत असलेल्या नारायण राणे यांना मंगळवारी रात्री उशिरा कोर्टाने जामीन मंजूर केला. यानंतर नारायण

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करीत शिवसैनिकांनी केला गुन्हा दाखल

ठाणे, दि. 24 : मुख्यमंत्री हे घटनात्मक पद असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राजशिष्टाचाराचा अवमान केला आहे. छत्रपती शिवाजी

शिवसेनेच्या पत्राची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल

दिल्ली/ नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली वाजवण्याची जी भाषा केली होती त्यामुळे त्यांना तात्काळ केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकावे अशी मागणी

शिवसेना भाजपामध्ये राडेबाजीला सुरूवात

मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा भोवली नारायण राणे यांना अटक मुंबई/ जन आशीर्वाद यात्रेसाठी महाराष्ट्राच्या दोन्यावर आलेले केंद्रीय सुष्म व लघु

मुख्यमंत्र्यांचे कान फुंकून गोविंदांच्या उत्सवावर टास्क फोर्सने फिरवले पाणी- दहीहंडी उत्सव रद्द

मुंबई/ कोरोंनाच्या तिसऱ्या लाटेची सतत भीती दाखवून महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेची कोंडी करणाऱ्या डॉक्टरांच्या टास्क फोर्सने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचे कान

ठाकुर कंपनीशी सलगी नडली राणेंना भाजप कार्यकर्त्यांचा दणका

विरार/ सध्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दैन्यावर असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विरार च्या हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यालयास

यूपी चे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचे निधन सोमवारी अंत्यसंस्कार

लखनौ/ भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचं शनिवारी वयाच्या ८९ व्या वर्षी दुःखद निधन झाले .त्यांच्या

फडणवीस संतापले- शिवसेनेची तालिबानशी तुलना

मुंबई/ नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर शिवसेनेने स्मृतीस्थळाचे शुध्दीकरण केले होते त्यावर भाजपा नेते चांगलेच संतप्त झाले असून

किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

वाशीम/ भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या गाडीवर काल वाशिम मध्ये शिवसैनिकांनी दगडफेक केली सुदैवाने यात सोमय्या यांना कोणत्याही प्रकारची

शुध्दीकरण मनाचे आणि विचारांचे व्हावे!

शुध्दीकरण हा प्रकार वर्ण व्यवस्थेतून पुढे आलाय.कारण पूर्वी एखाद्या हलक्या जातीतल्या माणसाचा एखाद्या वस्तूला किंवा उच्च वर्णीय व्यक्तीस स्पर्श झाला

राणेंना मैदानात उतरवून भाजपने सेने विरुद्ध रणशिंग फुंकले; जन आशीर्वाद यात्रेला तुफान गर्दी

शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतलेमुंबई/ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजपने मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन

आता मुंबई महापालिका जिकण्या पासून भाजपला कुणीही रोखू शकतं नाही -बाबूभाई भवानजी

मुंबई/ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मुंबईत जो प्रचंडप्रतिसाद मिळाला आहे तो पाहता आता मुंबई महापालिका जिंकण्यापसून

बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर राणेंना नो एन्ट्री- शिवसेना

मुंबई/ नव्याने केंद्रात मंत्री झालेल्या नेत्यांची त्यांच्या महाराष्ट्रातील कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे येतो१९ ऑगस्टला राणेंची कोकण

अफगाणिस्तानातून १३० भारतीय मायदेशी

मुंबई/ तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तिथे राहणे अवघड असल्याने अनेक देशांनी आपा आपल्या नागरिकांना त्यांच्या मायदेशी नेण्याची तयारी चालवली असून

बी डी डी चाळ पुनर्वसन प्रकल्पामुळे लोक महाविकास आघाडीच्या पाठीशी–नायगाव, वडाळा, दादर भागातील भाजपचा जनाधार वाढविण्यात आमदार आपयशी ?

उलट फडणवीस आणि दरेकर यांनी नायगाव मध्ये येऊनही त्याचा भाजपला फायदा घेता आला नाही. मुंबई/ फडणवीस,दरेकर यांच्या सारख्या हुशार,अभ्यासू आणि

नव्या पिढीसाठी ज्ञानाचे भांडार लाभणारे “गुरुजी” पुस्तकाचे धन..!

राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधी, पत्रकार, राजकीय अभ्यासक यांच्यासाठी विविध राजकीय विश्लेषण करणारे आणि ज्ञानाचे गुरुत्व लाभलेले “गुरुजी”नावाचे संग्राह्य पुस्तक

आरक्षण बाबत केंद्राकडून फसवणूक

मुंबई/ केंद्र सरकारने दोन वर्षापूर्वी राज्यांचे आरक्षण बाबतचे अधिकार काढून घेतले होते आणि आता १२७ वी घटना दुरुस्ती करून राज्यांना

अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा; जीव वाचवण्यासाठी नागरिकांची पळापळ

विमानाला लटकले तरी मृत्यने गाठलेकबूल/ अफगाणिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी केलेल्या गदारीमुळे अखेर काल तालिबान्यांचा विजय झाला .राष्ट्रपतींना परदेशी पळ काढावा लागला

स्वातंत्र्य दिनी दहशतवादी हल्ल्याच्या कट उधळला–चार दहशतवाद्यांना अटक

स्वातंत्र्य दिनी दहशतवादी हल्ल्याच्या कट उधळलाचार दहशतवाद्यांना अटकस्वातंत्र्य दिनावर दहशत वादाचे सावटश्रीनगर/ आज देशाचा ७५ वां स्वातंत्र्य दीन आहे मात्र

एवढी जर भीती वाटत असेल तर सरकार बरखास्त करून घरी सुरक्षित बसा

सध्या महा विकास आघाडीचे सरकार सोडले तर कोरोंनाची भीती कुणाच्याही मनात नाही.आणि भीती बाळगून तरी काय करणार पोटापाण्याची व्यवस्था करण्यासाठी

हॉटेल,रेस्टॉरंट,बार उघडायला परवानगी मग मंदिरच बंद का?-बाबूभाई भवानजी

हॉटेल,रेस्टॉरंट,बार उघडायला परवानगी मग मंदिरच बंद. का?/बाबूभाई भवानजीमुंबई/ पृथ्वीवरील जीव सृष्टी आणि संपूर्ण निसर्ग ही साक्षात परमेश्वराची देणं आंहे.म्हणूनच माणसाची

५० टक्क्यांची अट शिथिल करण्याची केंद्र सरकारकडे मागणी-आरक्षणाचा तिढा सुटणार?

मुंबई/ मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काल केंद्राने मांडलेल्या घटना दुरुस्ती विधेयकावरून संसदेत चांगलीच खडाजंगी झाली

फक्त जय महाराष्ट्र बोलून महाराष्ट्र बदलणार नाही-बाबूभाई भवानजी

मुंबई/ महाराष्ट्रावर सध्या ५लाख कोटींचे कर्ज आहे ते कुणी घेतले,कशासाठी घेतले त्यातून किती प्रकल्प उभे ,राहिले त्यात किती तरुणांना रोजगार

‘मराठी भाषे’ला ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळण्यासाठी अमराठी खासदाराचा ‘संघर्ष

‘ ; महाराष्ट्राने मला भरपूर दिल्याची गोपाळ चिन्नय्या शेट्टी यांची कृतज्ञता ! भारतीय जनता पक्षाचे उत्तर मुंबई चे खासदार गोपाळ

राष्ट्रवादी काँग्रेसला कधीही पायाखाली घेऊ- शिवसेना खासदाराच्या विधानाने राष्ट्रवादी संतप्त

आघाडीत पुन्हा बिघडीमुंबई/ महाविकास आघाडीची तीन चाकी रिक्षा गेले सव्वा वर्ष कशी बशी धक्के खात पुढे चाललीय.पण तिचा पाच वर्षांचा

हिंदूंच्याच सणांवर निर्बंध का ?

गणेशोत्सवातील कठोर निर्बंध च्या विरोधात नितेश राणेंनी घेतली राज्यपालांची भेटमुख्यमंत्र्यांवर गणेशोत्सव मंडळे नाराजमुंबई/ कोरोंनाचे कारण पुढे करून गणेशोत्सवावर सरकारने जे

भाजपच्या होकरस युनिट मार्फत दादरच्या किंग जॉर्ज विद्यालयात मोफत फिजिओथेरपी शिबिर संपन्न

भाजपा आमदार कालिदास कोळंबकर,बाबूभाई भवणजी,नगरसेविका नेहाल शहा,जिल्हाध्यक्ष राजेश शिवलकर उपस्थित – मुंबई/ मुंबईतील तान तणावाचे जीवन आणि लॉक डाऊन मुळे

१५ ऑगस्ट पासून दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा

मुंबई/ अखेर मुंबईकरांना देव पावला आणि त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याची सुबुद्धी दिली. त्यानुसार १५ऑगस्ट

देशातील प्रत्येक टोल नाक्यावर चिप्स (ऍप) बसवण्याची मागणी

दिल्ली/ भारतातील सर्व छोट्या मोठ्या शहरांच्या जे झपाट्याने औद्योगीकरण होत आहे त्यामुळे सुलभ वाहतूक व्यवस्थेची आवश्यकता आहे त्यादृष्टीने भारतातील सर्व

मनसे भाजप युतीच्या हालचालींना वेग

राज ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सहमतमनसे भाजप युतीच्या हालचालींना वेगमुंबई/भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ४०

उल्हासनगर येथिल वंचित बहुजन आघाडीचा महाडच्या पुरग्रस्ताना मदतीचा हात .

उल्हासनगर / प्रतिनिधी : गेल्या दीड हप्त्या पुर्वी महाड येथे कोसळलेल्या धुव्वाधार पावसाने महाड च्या सावित्री नदीला आलेल्या पुरा मुळे

मुंबईकर जनता व भाजपच्या आंदोलनामुळे सरकार झुकले लोकल ट्रेनचा निर्णय दोन दिवसात

मुंबई/ मुंबईतील कोरोंनाची पोजिविटी रेट कमी झालेला असतानाही केवळ टास्क फोर्स च्या सांगण्यावरून मुंबईकरांचा लोकल प्रवास रोखणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात

नवी दिल्ली येथील न्यू महाराष्ट्र सदन मध्ये ‘ग्लोबल ऑर्गेनिक एक्सपो’चा कार्यक्रम संपन्न….

दिल्ली -दिनांक ३ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या न्यू महाराष्ट्र सदन या स्थळी ‘ग्लोबल ऑर्गेनिक एक्सपो’चे आयोजन करण्यात आलेला कार्यक्रम सफलतापूर्वक संपन्न.यावेळी

महाविकास आघाडीचे कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन — राज्यपाल दौरा वादाच्या भोवऱ्यात

मुंबई/ राज्यपाल भगतसिंह कोषरि हे आजपासून मराठवाड्यातील नांदेड,हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यांच्या दौरा वर जात असून त्यांच्या या दौरायाला

पूरग्रस्तांसाठी साडे अकरा हजार कोटींची मदत जाहीर

पूरग्रस्तांसाठी साडे अकरा हजार कोटींची मदत जाहीर*पूर्ण घर उध्वस्त झालेल्यांना दीड लाख रुपये-*अंशत घरांचे नुकसान झालेल्या ५० ते २५ हजार–टपरी

सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष अधिक तीव्र

तुम्ही मुख्यमंत्री नाहीत याच भान ठेवासरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष अधिक तीव्रमुंबई/ पूरग्रस्त भागातील आता मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ राज्यपालांचे सुद्धा दौरे सुरू

राशन बाबत जातीयवाद वाढवणारा जी आर मागे घ्यावा . अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करु .

उल्हासनगर / प्रतिनिधी : रेशनिंगसाठी अनुसूचित जाती व जमाती यांचे सर्वेक्षण करण्याचा केंद्र सरकारने जी आर काढला आहे, त्यामुळे दुकानदार

मुंबई विमातळावरील अदाणीच्या नावाच्या फलकाची शिवसैनिकांनी केली तोडफोड

मुंबई/ मोदींचे परम मित्र उद्योगपती अदाणी यांच्यावर शिवसैनिकांचा किती आणि कसा राग आहे ते पुन्हा एकदा दिसून आले. मुंबई विमानतळाच्या

मुख्यमंत्र्यांच्या सांगली दौर्‍यात सेना- भाजपा मध्ये धमासान

भाजपा कार्यकर्त्यांची निवेदने स्वीकारण्यास उद्धव ठाकरे यांनी स्वीकारली नाहीतसांगली/ सध्या सेना भाजपातील कटुता आतापर्यंत मुंबई सारख्या शहरातच दिसत होती. पण

पुनर्विकास नंतर घर विकून इथला मराठी टक्का घालवू नका-शरद पवार

पुनर्विकास नंतर घर विकून इथला मराठी टक्का घालवू नका-शरद पवारबी डी डी चाळीच्या पुनर्विकासाचा शुभारंभमुंबई ( किसन जाधव) मुंबईच्या संघर्षमय

उल्हासनगरातील व्यापाऱ्यानो जी एस टी भरु नका . पंतप्रधान मोदीच्या भावाचा व्यापाऱ्याना सल्ला .

उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरातील व्यापाऱ्यानो जी एस टी सह कोणता ही कर भरु नका तुमची एकजुट दाखवा मग

बदलापूर का अडकतोय पुराच्या विळख्यात .

बदलापूर / प्रतिनिधी : बदलापुरात आठवड्याभरापूर्वी निर्माण झालेल्या पूर परिस्थितीतून सावरत बदलापूर आता पूर्वपदावर आले आहे. मात्र पुरामुळे झालेल्या नुकसानीचा

आणखी कठोर निर्णय घ्यावे लागतील-उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांच्या इशारमुळे पूरग्रस्त संतप्तकोल्हापूर- कोरोंनाची भीती दाखवून लादलेल्या लॉक डाऊन आणि निर्भधामुळे अगोदरच लोकांचे हाल सुरू आहेत त्यात या नैसर्गिक

कोल्हापूर दौर्‍यात सोशल डिसटिंगचा फज्जा

आजी माजी मुख्यमंत्री आमने सामने कोल्हापूर/ कोरोंनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांना सोशल डिस्टिंग बाबत उपदेश करणारे नेते स्वतः मात्र या नियमाचे

अच्छे दिन विरुद्ध सच्चे दीन

२०२४ ची निवडणूक मोदी विरूद्ध संपूर्ण देश अशी असेल-ममता बॅनर्जी दिल्ली-मोदी सरकारच्या विरुद्ध आता देशातील सगळे विरोधक एकवटले असून ५

सत्याचा शोध आणि असत्यला कडाडून विरोध करणारा लोकशहीच्या चौथ्या स्तंभाचा खरा रखवालदार असलेले नवे न्यूज पोर्टल

मुंबई जनसत्ता तुमच्यासाठी तुमचे आणि तुम्हाला समर्पित असलेले एक जनजागृती मिशन …चला मग तुम्हीही यात सामील होऊन हा देश,आणि या

दौर्‍याचे राजकारण सुरू

पूरग्रस्त भागात पाहणी करण्याच्या निमित्ताने जे दौरे केले जात आहेत त्या दौर्‍यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर ताण येतो म्हणून आता कुणी म्हणाले

बाबुभाई भवाणजी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र लॉक डाऊन मुळे व्यापार्‍यांचे हाल ;

मान्सून पूर्व तयारीसाठी तरी लॉक डाऊन उठवा मुंबई (किसन जाधव) लॉक डाऊन मध्ये दुकाने बंद राहिल्यामुळे व्यापार्‍यांचे प्रंचड नुकसान होत

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या कात्रीत सापडले महाराष्ट्र सरकार

: इकडे आड तर तिकडे विहीर मुंबई(प्रिेतनिधी) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत जी आरक्षणाची तरतूद करून ठेवलीय ती समाजातील गरीब

error: Content is protected !!