ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

मुंबईची सुरक्षा रामभरोस

देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर ही एक जागतिक कीर्तीची मोठी बाजारपेठ आहे.शिवाय औद्योगिक महानगर असल्याने इथली लोकसंख्या जवळपास 3 कोटींचा आसपास आहे.त्यामुळे येवढ्या मोठ्या शहरांच्या सुरक्षेसाठी सरकारकडून ज्या उपाययोजना व्हायला हव्या होत्या त्या होऊ शकल्या नाहीत त्यामुळे हाय सिक्युरिटी झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येरियमधे सुधा गुन्हेगारी घटना घडत आहेत बुधवारी भर दुपारी मुंबई उच्च न्यायालयाच्या मागच्या बाजूला एक भयंकर घटना घडली एका माथेफिरू नायजेरियन इसमाने चक्क रस्त्यावरून जाणाऱ्या 15 लोकांना भोस्कले. खुलेआम हातात चाकू घेऊन हा माणूस येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर चाकुचे वर करीत होता अखेर पब्लिकने कसे तरी त्याला पकडले आणि चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले त्यानंतर सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले .हायकोर्टाचा परिसर हा नेहमीच गजबजलेला असतो या भागात अनेक कार्यालये आहेत शिवाय मुंबई युनिव्हर्सिटी सुधा जवळच आहे त्यामुळे हा सर्व परिसर हाय सिक्युरिटी झोन मध्ये येतो असे असताना या भागात इतकी भयंकर घटना घडू शकते तर मुंबईच्या इतर भागातील सुरक्षेचे काय?

पूर्वी मुंबईत माफियांच्या टोळ्यांची दहशत होती,दाऊद टोळी,रमा नाईक टोळी या सगळ्या टोळ्या कडून खंडणी अपहरण गॅन्गवार यासारखे प्रकार नेहमीच चालायचे पण मुंबई पोलिसांनी या टोळ्या नेस्तनाबूत करून टाकल्या पत्र अजूनही छोट्या मोठ्या टोळ्यांची कमी अधिक प्रमाणात दहशत आहेच .पण पूर्वी इतकी नाही पण आजकाल अमली पदार्थांच्या विक्रीमुळे आफ्रिकन गुन्हेगारांची दहशत वाढली आहे.शैक्षणिक किंवा टुरीस्ट व्हीसावर भारतात आलेले नायजेरिया,झांबिया,टांझानिया,झिम्बाब्वे यासारख्या आफ्रिकन देशातून भारतात आलेल्या आफ्रिकन गुंडांनी मुंबई मिरा रोड ‘नाला सोपारा ‘नायगाव या भागात अक्षरशः हैदोस घातला आहे या गुंडांची व्हिसाची मुदत संपली तरी ते इथेच मुक्काम ठोकून आहेत आणि अमली पदार्थांच्या पैशातून त्यांनी इथे जागा घेऊन तर काहींनी भाड्याच्या खोलीत राहून आपले बेकायदेशीर उद्योग सुरू ठेवलेले आहेत यातील काही आफ्रिकन व्यसनाधीन होऊन मनोरुग्ण बनले आहेत आणि अशाच एका आफ्रिकन मनोरूगन हाय कोर्टाच्या मागे 15 जणांवर चाकू हल्ला केला.त्यामुळे या आफ्रिकन लोकांना आता मुंबई आणि आसपासच्या परिसरात राहू द्यायचे की नाही याचा विचार पोलिसांनी करायला हवा . कारण हे आफ्रिकन अत्यंत हिंसक प्रवृत्तीचे असतात त्यामुळे त्यांच्या हातून कधीही काहीही घडू शकते या आफ्रिकन गुंडांमुळे मुंबईची सुरक्षा धोक्यात आली आहे विशेष म्हणजे काही आफ्रिकन व्यसनाधीन कुलाबा,चर्चगेट सी एस टी भागातील फूटपाथवर राहतात . त्यांच्याकडे व्हिसा नाही तरी सुधा ते इथे बेकायदेशीर राहतात आणि पोलीस त्यांच्यावर काहीच कारवाई करीत नाहीत आणि म्हणूनच ते बेधडक कोणावरही हल्ले करतात .

error: Content is protected !!