ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

..तर एस टी कामगारांच्या असंतोषाचा उद्रेक राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई- पगारवाढ आणि राज्य सरकारच्या सेवेत एस टी चे विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एस टी कामगारांनी जो संप पुकारला आहे तो न्यायालयाच्या आदेशानंतरही सुरूच असल्याने आता राज्य सरकार संपकरी एस टी कामगारांवर कठोर कारवाईची तयारी करीत आहे याच दरम्यान काल माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना पत्र लिहून एस टी कामगारांवर कोणतीही कठोर कारवाई करू नका .अन्यथा तसे झाल्यास त्यांच्या असंतोषाचा भडका उढेल आणि प्रकरण अधिकच चिघळत जाईल असा इशारा राज ठाकरे यांनी पत्रात दिला आहे .त्यामुळे आता ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

error: Content is protected !!