ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

हे ढोंगी सरकार – देवेन्द्र फडणवीसाची राज्यसरकावर टिका

मुंबई – महाविकास आघाडी आयोजित आजच्या बंद मुळे महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा समाजासमोर उघड झालेला आहे. हे पूर्णपणे ढोंगी सरकार कारण लखिंपुरच्या घटने ने  महाराष्ट्र मध्ये बंद केला जातो . महाराष्ट्राच्या अतिवृष्टी तसेच शेतकऱ्यांना मात्र एका नव्या पैशाची मदत हे सरकार करत नाही .खरं म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी अभूतपूर्व संकटात आहे . हे सरकार आल्यापासून महाराष्ट्रामध्ये दोन हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात .इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारने घोषणा केल्या 25 हजार, पन्नास हजाराच्या मदतीवर त्याच्यावर बोलतच होते . पण मदत नाही केली  तर त्यांच्या पक्षातल्या लोकांना म्हणाव लागलं की पूर्वी भारतीय जनता पार्टीचे सरकार मदत करायचे . या सरकारला आम्ही मदत करतो आहे ते सरकार मात्र मदत करायला तयार नाही . त्यामुळे आजचा जो बंद आहे ढोंगी पणाचा कळस आहे . हे तीच मंडळी आहे की त्या मंडळींनी मावळ येमे पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. अशा गोळीबार करणाऱ्या लोकां चा ढोंगीपणा आहे .अशी टिका मा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसाची राज्यसरकावर केली .

राजकारणात राजकीय पोळी भाजून घेण्याकरता क्रॉग्रेसने शेतकऱ्याचा उपयोग केला .तरीदेखील शेतकरी यांच्या सोबत जाणार नाहीत हे त्यांना माहिती आहे . लखिमपूर घटनेचे राजकारण करतात .

error: Content is protected !!