ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

प्रभाग रचणे बाबत मुंबईकरांना शेवटच्या दिवशी जाग सोमवारी एकाच दिवशी४५४ हरकती व सूचना


मुंबई/ पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई मध्ये जे ९ वॉर्ड वाढवण्यात आले आहेत त्यासाठी prbhag पुनर्रचना करण्यात आली आहे त्यावर 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या मात्र १ ते १३ या कालावधीत केवळ ३५८ इतक्याच हरकती व सूचना आल्या होत्या मात्र शेवटच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारीला मुंबईकरांना जाग आली असून एकाच दिवशी ४५४ हरकती आणि सूचना चां अक्षरशः पाऊस पडला आहे यावर आता २ मार्चला निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे

error: Content is protected !!