ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
मुंबई

इथली ए टी एस काय झोपली होती काय?

/
दहशतवादी कटा वरून राजकारण सुरू

पोलिसांनी ६दहशत वाद्यांना अटक करून एक मोठा दिल्ली मुंबई – दहशतवादी कट उधळला पण त्या वरून आता राजकारण सुरू झाले आहे दिल्ली पोलीस मुंबईतील दहशतवाद्याला पकडतात मग इथली ए टी एस काय झोपली होती काय? असा सवाल भाजपा नेते आशीष शेलार यांनी केला आहे ते पुढे म्हणाले सरकारने पोलिसांना सध्या नको त्यावकामात गुंतवून ठेवले आहे त्यामुळे दहशतवाद्यांवर पोलिसांचे लक्ष राहिले नाही अशी शेलारानी आरोप केलाय तर देशाच्या सुरक्षेच्या प्रश्नात कुणी राजकारण आणु नये असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे

error: Content is protected !!