ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

आता बेस्टच्याही विलिनी करण्याची मागणी

मुंबई/ एस टी कामगारांची राज्य सरकारकडे शासकीय सेवेत विलीनीकरण करण्याची मागणी जी मागणी केली आहे तशीच मागणी आता बेस्ट कर्मचाऱ्यांनीही केली आहे त्यामुळे राज्य सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत
एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणेच बेस्ट कर्मचाऱ्यांची सुधा अवस्था आहे त्यांनाही वेळेवर पगार मिळत नाही शिवाय पगार सुधा कमी आहे त्यामुळे पागरवडी साठी त्यांनाही आंदोलने आणि संप करावे लागतात मात्र त्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घेतले तर चांगला पगार आणि राज्य सरकारी कर्मचारी वर्गा प्रमाणेच सेवा सेवा सुविधा मिळू शकतात म्हणूनच त्यांनीही विलन करन ठराव

मंजूर करण्यात आला

error: Content is protected !!