ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महापालिका

लवकरच भाजपचे नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करतील –

भाजपने ‘आश्रय’ योजनेत १८४४ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. या आरोपाची दखल घेत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हे केलेला आरोप सिद्ध करून दाखवाचेच, असे आव्हान  केले . शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात ३०० ते ६०० चौरस फुटांची हजारो घरे बांधली जाणार आहेत. याबाबतचे प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरही झाले आहे. विशेष म्हणजे स्थायी समितीत हे प्रस्ताव मांडले जात असताना भाजपचे नगरसेवक, नेते मूग गिळून गप्प का बसले होते, असा सवालही जाधव यांनी केला. आ


त्यातूनच केवळ राजकारण करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप केले जात असून एक सांगतो की, डिसेंबरपर्यंत थांबा भाजपचे नगरसेवक शिवसेनेत प्रवेश केल्याचे पाहायला मिळतील, भाजपचे महापालिकेतील त्रस्त नगरसेवक फुटू नयेत यासाठी त्यांना वरीष्ठ नेत्यांकडून धमकावले जात आहे.

error: Content is protected !!