ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

अशा गोष्टींना मी महत्व देत नाही- शरद पवार


मुंबई/ राणे आणि शिवसेनेतील वाद शिगेला पोचला असताना आणि राणेंच्या अटकेनंतर सर्वच पक्षांचे नेते एकापाठोपाठ एक अशी प्रतिक्रिया देत असताना महा विकास आघाडीचे संस्थापक असलेले शरद पवार मात्र शांत असून अशा गोष्टींना आपण फारसे महत्व देत नाही. एवढ्या मोजक्याच शब्दात त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे .याउलट राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक,गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड,आणि जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे

error: Content is protected !!