ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्रराजकीय

१२आमदारांच्या नियुक्तीचा तिढा कायम -मुख्यमंत्री राज्यपाल भेट रद्द


मुंबई/ सरकार आणि राजभवन यांच्यातील संघर्ष अजूनही कायम असून काल मुख्यमंत्री व राज्यपाल यांची भेट होणार होती पण ती रद्द झाल्याने विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा तिढा कायम आहे काल याच मुद्द्यावर राज्याचे मुख्यमंत्री व मुख्यमंत्री राज्यपालांना भेटणार होते
मुख्यमंत्री व राज्यपालांच्या भेटी बाबत आता दोन्हीकडून उलट सुलट दावे केले जात आहेत सरकारकडून सांगितले जात आहे की आम्ही राज्यपालांची भेट मागितली होती आणि सहा ते साडेसहा च्या दरम्यान आम्ही भेटणार होतो पण राजभवनात मात्र याचा इंकर केला असून सायंकाळी ५वाजेपर्यंत सरकार कडून भेटीबाबत काहीही कळवण्यात आले नव्हते किंवा भेटही मागितली नव्हती त्यामुळे राज्यपाल त्यांच्या पूर्वनियोजित पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला निघून गेले आता या दोघांमध्ये कोण खरे आणि कोण खोटे बोलत आहे याबद्दल जाणून घेण्याची जनतेला उत्सुकता आहे

error: Content is protected !!