ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव

महाराष्ट्र

ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

विधिमंडळाला चोर मंडळ म्हणणारे संजय राऊत अडचणीत- हक्कभंग दाखल होणार १५ जनाची समिती केली गठीत

मुंबई – विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाच सेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाबद्दल अत्यंत वादग्रस्त विधान केले विधिमंडळ नव्हे चोर

Read More
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

औषधांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता

मुंबई – अगोदरच महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या जनतेला आता आरोग्याच्या संकटाचा अधिक तिरतेने मुकाबला करावा लागणार आहे. कारण औषधांच्या किमतीत मोठी

Read More
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

सावधान ! होळीसाठी झाडे तोडलं तर आठवडाभर तुरुंगवास

मुंबई – होळीच्या सणासाठी मोठ्याप्रमाणावर वृक्षतोड केली जाते त्यामुळे पर्यावरणाची हानी होते म्हणूनच झाडे तोडण्यास प्रतिबंध आहे जर कोणी या

Read More
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

विरोधकांचे शेतकऱ्यांप्रतीचे प्रेम पुतना मावशीचे

आमदार प्रविण दरेकर विधान परिषदेत आक्रमक मुंबई- विधानपरिषदेचे दुसऱ्या दिवसाचे कामकाजही विरोधकांच्या गदारोळामुळे स्थगित करण्यात आले. कांदा आणि कापसाच्या प्रश्नावरून

Read More
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्र

मिरजेत बँक कर्मचाऱ्याने नऊ ग्राहकांना घातला ९० लाखांचा गंडा

मिरज : मिरजेत ॲक्सिस बँकेत ग्राहकांचे पैसे इतर खात्यांवर वळवून बँकेतील नऊ ग्राहकांना सुमारे ९० लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकणी तोहिद बशीर शरिकमसलत (वय २७,

Read More
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

निवडणूक आयोगावरचा आमचा विश्वास उडाला – उद्धव ठाकरे

मुंबई -मराठी भाषादिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी भाजप शिंदे गट आणि निवडणूक आयोगावर घणाघाती टीका करताना निवडणूक आयोगावरचा

Read More
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

बारावीचा निकाल रखडण्याची शक्यता
शिक्षकांचे आंदोलन चिघळल्यास पेपर तपासणीवर बहिष्कार

राज्यात महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. आता, या परीक्षेचे निकाल रखडणार असल्याची भीती शैक्षणिक

Read More
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

अर्थव्यवस्थेच्या आत्मनिर्भरतेसाठी ” टाटांचे” मोठे योगदान

टाटा उद्योग समूहाच्या एअर इंडिया या कंपनीने गेल्या सप्ताहात जागतिक पातळीवर आर्थिक इतिहास नोंदवला. त्यामुळे केवळ अमेरिकेतच नाही तर युरोपातही

Read More
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

छत्रपती संभाजीनगर, धाराशिव नामांतर ऐतिहासिक पाऊल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केंद्राचे आभार

मुंबई – औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली, हे ऐतिहासिक

Read More
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्र

औरंगाबाद , उस्मानाबादच्या नामांतराला केंद्राची मंजुरी

दिल्ली- माविआ सरकारच्या काळात औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नामांतर करण्याचा जो निर्णय घेतला होता त्याला आज केंद्र सरकारने मंजुरी

Read More
error: Content is protected !!