ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

बारावीचा निकाल 93.37 टकके! यंदाही मुलींनीच मारली बाजी

पुणे/आज बारावीचा निकाल जाहीर झाला यंदा बारावीचा निकाल 93.37 टक्के इतका लागला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.यंदा 95 टक्के

Read More
ताज्या बातम्या

डिलाई रोड मधील शिवसेनेचा पोलिंग एजंट आणि नागरीक हरि याचा मृत्यू

मुंबई/सोमवारी मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघाचे महाराष्ट्रातल्या 13 मतदारसंघांमध्ये पाचव्या टप्प्याचे मतदान झाले. मात्र या मतदानाच्या वेळी डीलाय रोड मध्ये

Read More
ताज्या बातम्या

देशात 62.32% तर महाराष्ट्रात 49 .०१ टक्के मतदान – संथ गतीच्या मतदानामुळे मतदारांच्या लांबच लांब रांगा

सायन आणि कुलाब्यात भाजपा व काँग्रेसमध्ये राडेबाजीमुंबई/आज लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यात 49.०१ टक्के मतदान तर देशात ६१.३२

Read More
ताज्या बातम्या

मुंबईकर मतदारांच्या जबाबदारीची कसोटी.

मुंबई-( किसनराव जाधव ) – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात, महाराष्ट्रात मुंबई सह 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे, यातील मुंबईच्या

Read More
ताज्या बातम्या

उद्या मुंबईसह महाराष्ट्रातील तेरा लोकसभा मतदारसंघां मध्ये मतदान

मुंबई/उद्या महाराष्ट्रात मतदानाचा शेवटचा टप्पा असून महाराष्ट्रातील 13 मतदारसंघांमध्ये उद्या निवडणूक होणार आहे या मतदानानंतर महाराष्ट्रातील पाच टप्प्यांचे मतदान पूर्ण

Read More
ताज्या बातम्या

मी संविधानाचा रक्षक आहे कोणाचा बाप आला तरी संविधान बदलू शकत नाही- मोदी

मुंबई/मी पुन्हा स्तेवर आलो तर सविधान बदलेन अशा विरोधकांकडे अफवा पसरवल्या जात आहे परंतु कुणाचा बाप आला तरी त्याला संविधान

Read More
ताज्या बातम्या

आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी खेचून आणला !

.….कल्याण आणि डोंबिवली हे सुरुवातीला भारतीय जनसंघाचे बालेकिल्ले होते. भगवानराव जोशी हे कल्याण चे तर आबासाहेब पटवारी हे डोंबिवली चे

Read More
ताज्या बातम्या

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी – भावेश भिंडे याला राजस्थानातून अटक

मुंबई – मुंबईला हादरवून सोडणाऱ्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे याच्या नांग्या ठेचण्यात पोलिसांना यश आलं आहे. भावेश

Read More
ताज्या बातम्या

अवकाळी पावसामुळे पालघर मधील शेकडो कुटुंब उघड्यावर

राजकीय पक्षाचे पुढारी निवडणूक प्रचारात मग्नपालघर : राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून गेल्या आठवडाभरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

Read More
ताज्या बातम्या

गेल्या ७५ वर्षात काँग्रेसने जे उभे केले ते  विकायचे काम गेल्या दहा वर्षात झाले – खा. अरविंद सावंत*

मुंबई / महागाई, महिला अत्याचार, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न गेल्या दहा वर्षात वाढले असून नक्की विकास कोणाचा झाला ? याच्यावर मतदारांनी

Read More
error: Content is protected !!