ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव

मुंबई

गुन्हेमुंबई

भिवंडीत खदाणीतील पण्यात बुडून 2 मुलांचा मृत्यू

भिवंडी:-सध्या अवकाळी पावसाने दगड खदाणीत पाणी साचले आहे.याच साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना भिवंडी

Read More
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

शरद पवार यांचा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा- गुगली काय ?

मुंबई- शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर पवारांनी आपला

Read More
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

काँग्रेसने मला ९१ वेळा शिव्या दिल्या – पंतप्रधान

बंगळुरू – सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा पारा वाढला असून कॉंग्रेस आणि भाजपाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. पंतप्रधान

Read More
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

मी ६ तारखेला बारसूला जाणारच
उद्धव ठाकरेंनी राणेंचे आव्हान स्वीकारले

मुंबई – मी येत्या 6 तारखेला बारसूला जाणार आणि त्या ठिकाणी बोलणार, तुम्ही मला कोण अडवणारे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी

Read More
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली- चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट

संभाजी नगर – राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. मात्र शिंदे गटाकडून सरकार स्थिर असून, मुख्यमंत्रिपदी एकनाथ

Read More
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

१०० वी मनकी बात करताना पंतप्रधान भावुक

दिल्ली – २०१४ पासून सुरु केलेल्या पंतप्रधान मोदींच्या मन कि बातचा आज १०० वा एपिसोड होता. केवळ देशातीलच नव्हे तर

Read More
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

व्यापार वृद्धीतून चीनशी सलोखा शक्य !

आशिया खंडातील भारत व चीन या दोन महासत्ता आहेत. केवळ दोघांची सर्वाधिक लोकसंख्याच नाही तर   सर्वाधिक वेगाने प्रगती होणाऱ्या अर्थव्यवस्था

Read More
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

मागाठाणेत पंतप्रधान मोदींच्या-१०० व्या मन की बात’ चे आयोजन

‘ केंद्रीय मंत्री पियुष गोयलही उपस्थित राहणार मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा १०० वा

Read More
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईविश्लेषण

खरे महाराष्ट्र भूषण आजही दारिद्रयात –

1 मे हा महाराष्ट्र दिन कारण 1 मे 1960 साली महाराष्ट्र हे नवे राज्य अस्तित्वात आले. इथल्या मराठी माणसाला मुंबईसह

Read More
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

पोलिसांच्या लाठीमारानंतर रिफायनरी विरुद्धचे आंदोलन- ३ दिवसांसाठी स्थगित प्रकरण पुन्हा चिघळणार

राजापूर – रिफायनरीविरोधात बारसूमध्ये सुरू असलेले आंदोलन आज चिघळले. पोलिसांनी रिफायनरीच्या माती सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांवर लाठीचार्ज केला. त्याशिवाय, अश्रूधुराच्या

Read More
error: Content is protected !!